विविध वेबसिरीजच्या माध्यमातून हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचे विडंबन केले जात असल्याचा आरोप करत हिंदू जनजागृती समितीतर्फे नेटफ्लिक्सच्या विरोधात सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. ...
५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस् ...
चिखलदऱ्यात शुक्रवारी सकाळी १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच यंदा चिखलदºयात आतापर्यंत दोन हजार मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या अप्पर प्लेटो येथील पर्जन्यमान केंद्रावर झाली आहे. टेम्ब्रुसोंडा महसूल मंडळात ५३ मिमी, चिखलदरा ...
दुर्धर आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाही. या रुग्णांना आजारांशी लढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतूद केली जाते. त्यानुसार चालृू आर्थिक ...
रात्री १ वाजता मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागल्याने सरपंच व सदस्यांनी वॉर्ड २ मधील सर्व नागरिकांना झोपेतून जागे केले. त्यानंतर तात्काळ रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या एमएसकेएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी सदर पूल सोडण्यास नकार दिला. मात्र, पाण् ...
बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही उतारांना अपघाताची वाढती संख्या पाहता, तेथे गतिरोधके लावण्यात आली आहेत. तरीही अपघातांना आळा घालता आलेला नाही. शुक्रवारी सकाळी जुनी वस्तीतील माळीपुरा येथील रहिवासी शुभम वाठ हा काही कामानिमित्त नवी वस्तीत एमएच २७ सीजी ...
गौरखेडाच्या वीर शिवाजी तरुण उत्साही मंडळाने वाठोडा येथील पूर्णा नदीपात्रावर गणेशमूर्ती आणली होती. तेथे विसर्जनादरम्यान ऋषीकेश वानखडे, सतीश सोळंके, सागर शेंदूरकर व संतोष वानखडे हे वाहून गेले. शुक्रवारी संतोष वानखडे व सागर शेंदूरकर यांचे मृतदेह सापडल्य ...
कोळसा उत्पादनाकरिता मातीचे मोठे ढिगारे उभे केल्याने गावात पाणी साठून आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नागरिकांनी खाण बंद पडण्यासाठी आंदोलन सुरू केले. समस्या दूर करण्यासाठी वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. पण दुर ...
शासन रोजगारातून मनुष्यबळ तसेच युवकांच्या श्रम, कौशल्य, उत्पादन आणि उत्पन्नाची सांगड घालण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. आत्मनिर्भर व विकासाकडे वाटचाल करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. पण, महाराष्ट्रातील सरळसेवा भरती प्रक्रियेत वाईट अनुभ ...