हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत ...
नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून प ...
यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले. ...
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत ...
सेवाग्राममध्ये प्रारंभी मोठ्या प्रमाणावर शिंदोल्याची झाडे आणि शिंदोल्याचे बण होते. यात चव्हाण परिवाराचे शिंदोल्यांच्या बण प्रसिद्ध होते. गावात फडे आणि झांज्या बणविण्याची पध्दती होती. सेवाग्राममध्ये मातीच्या भिंती घालून विविध कुट्यांची निर्मिती करण्या ...
चांगला लोकप्रतिनिधी मिळाला की, आपली कामे व समस्या चुटकीसरशी सुटतात. भोयर यांच्या रुपात एक चांगला आमदार तुम्हाला मिळाला आहे. त्यांनी हे प्रकल्प कार्यालय आणून आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
या गाड्यांत ओला-सुका-इनर्ट कचरा असे तीन कप्पे तयार करण्यात आले आहेत. यातील इनर्ट कचरा म्हणजे, जो कचरा आरोग्यासाठी सुरक्षीत नाही (सॅनिटरी पॅड,औषधांचे प्रकारे इत्यादी) त्याचा समावेश राहणार आहे. याशिवाय, या गाड्या शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा व माती उ ...
रस्ता कामात अनियमितता, सुरक्षाविषयक साहित्याचा अभाव, रस्त्यावर धुळच धूळ अशा अनेक समस्या गोरेगाव-गोंदिया रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना येत आहेत. वाहन चालवित असतांना वाहनचालकांना धुळीचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
ग्रामपंचायत ही गाव विकासाचा कणा असते. १४ व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींचे महत्त्व अधिक वाढले आहे.मात्र मनरेगांतर्गत विकास कामे करणाऱ्या ग्रामपंचायतींना १७ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मागील तीन वर्षांपासून थकीत असल्याने ग्रामपंचायतींचा कणा मोडला आ ...
मेंदूच्या संदर्भातील कुठलाही आजार असल्यास यवतमाळ मेडिकलमध्ये उपचाराची सुविधा नव्हती. आता डॉ. हर्षल राठोड व डॉ. चेतन राठोड हे दोन बंधू आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी देणार आहेत. यातून अतिउच्च दर्जाची सेवा यवतमाळातील ...