राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार असून वाघाची संख्या वाढली असल्याचे समजते आणि हा महिना वन्यप्राणीचा संक्रमण काळ असल्याने हिंस्त्र असतात. परिणामी याच महिन्यात शेतात राखण करणाऱ्या मूर्ती येथील श्रीहरी स ...
सध्या सर्वत्र रस्ते रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्ता रूंदीकरण करीत असताना नद्या, नाले यामधून रस्ता जात असल्यास त्या नजिक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा, असे काही नियम आहेत. चिमूर-वरोरा मार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील काही वर्षांपासून ...
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने टाकलेले एक धोकादायक पाऊल आहे, असे मत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. पुरेपूर व सारासर विचार या विधेयकाच्या चर्चेदरम्यान करण्यात आला नाही, असेही म्हटले आहे. निदर्शनेच्या वेळी काँग्रेसच्या का ...
जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी, शाळेची स्वच्छता, थोडीफार दुरूस्ती व इतर किरकोळ खर्च करावा लागतो. शाळेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन राहत नाही. त्यामुळे शासनाकडून या शाळा अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारावर शाळा अनुदान दिले जाते. ...
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून ड ...
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या ...
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमुळे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र धान खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला १०० कोटी रुपयांचा निधी दुसरीकडे वळविण्यात आल्याने ही अडचण निर्माण झाल्याची बाब पुढे आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं ...
या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले ...
या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प् ...