आज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार करता त्यांनी भरपूर प्रमाणात औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती केली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. त्याचे मुख्य कारण आहे म्हणजे नक्षलवाद आहे. महाराष्ट्र शासन गडचिरोली जिल्ह ...
गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपनन निरिक्षक व इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून १७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक (प्रशासन) दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पा ...
पढेगाव येथे श्री संत वसंतबाबाच्या दत्तपंचमी उत्सवानिमित्त संत वसंतबाबा बहुउद्देशीय संस्था तथा महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड यांच्या वतीने संयुक्तरीत्या सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. याम ...
शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाची सुरुवात पांढरकवडा शहरातील जामा मस्जिदपासून झाली. त्यानंतर हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार सुरेश कव्हळे या ...
खरेदीचा परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांनी शहरासह तालुक्यात खेडा खरेदी सुरू केली आहे. यात व्यापारी आपल्या मर्जीनुसार शेतकऱ्यांना दर देत आहे. शेकडो क्विंटल कापूस अवैधरित्या खरेदी केला जात असताना प्रशासन मूग गिळून आहे. विशेष म्हणजे खेडा खरेदीसाठी वापरले जाण ...
वाढोणा येथे मुक्कामी असलेली एम.एच.४०/एन-८४७७ या क्रमांकाची बस नेर येथे परत येत होती. विरूद्ध दिशेने आॅईल टँकर (एम.एच.२९/टी-९२५) येत होता. या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोनही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला. बस चिरत गेल्याने हभप रामभाऊ ज ...
नगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच न ...
आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यातील ४४ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन यंदा खरीप हंगामात २ लाख ६३ ९६६ क्विंटल धानाची खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत ४७ कोटी ९० लाख रूपये आहे. यापैकी ३१ कोटी ५ लाख ८६ हजार रुपयांचे चुकारे अद्यापही करण्यात आले ...
झाशीनगर सिंचन प्रकल्पाला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली.१४ कोटींचा प्रस्तावित हा प्रकल्प सध्या स्थितीत दीडशे कोटींपेक्षा अधिक किमतीवर पोहोचला आहे. तत्कालीन पाटबंधारे, अर्थमंत्री महादेवराव शिवणकर, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीं आद ...