ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पाल ...
कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना कामगंध सापळ््यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, या कार्यक्रमांतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक वामन टेंभूर्णे व कृषी सहायक दांडगे यांनी कामगं ...
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची कमाल मर्यादा हेक्टरी ४० क्विंटल असली तरी दलाल व काही व्यापारी सातबाऱ्यावर किमान ५० क्विंटल धानाची नोंद करुन घेतात. त्यानंतर धानाचे चुकारे लवकरात लवकर मिळावे यासाठी सुद्धा ते तगादा लावीत असल्याची माहिती आहे. ज्या ...
२५ जून रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. त्यामुळे कोरोना बाधितांचे द्विशतक पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रूग्ण बाहेरील जिल्हा आणि विदे ...
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली ...
कोरोना विषाणूचा फैलाव आर्वी उपविभागात प्रामुख्याने नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेपासून रविवार, १९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान बँकांत पीककर्ज प्रक्रिया, वैद्यकी ...
रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या निकट संपर्कातील १४ नमुने ११ जुलैला तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले ५९ व ४९ वर्षीय दोन काका, ५८ व ४० वर्षीय दोन काकू आणि वीस वर्षीय ...
वर्ध्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एकूण ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली असून त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. आर्वी येथील भूमि ...
गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूरचे मंडळ अधिकारी मसाये, ठाणेदार योगेश कामाले, तलाठी सुबोध धोंगडी यांनी घटनास्थळ गाठून एम.एच. ३२ क्यू. ४८३४ व एम. एच. ३२ बी. ९९६३ क्रमांकाची वाहनांची पाहणी केली असत ...
आतापर्यंत एकूण ५ हजार ७७४ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५ हजार ७०५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ५ हजार ६२७ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर सध्या ६९ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प ...