नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३०़९५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ पावसाने दडी मारल्याने सिंचनाअभावी शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून शेतकºयांना दमदा ...
रोहणी नक्षत्राला पावसाने शुभवर्तमान देत तालुक्यात हजेरी लावली. त्यातच हवामान खात्यााने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाच्या या सर्व शुभवार्ता पाहून शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र त्यानंत ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील विक्रेत्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मास्क शिवाय फिरू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. देशभर कोरोना विषाणूचे संकट वाढतच चालले आहे. धोका अधिक असलेल्या ठिकाणी सरकारने लाकडा ...
अपघात इतका भीषण होता की अॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालय ...
एक हजार रॅपिड अॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यावर सदर किट जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय रुग्णालयांसह सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या. परवानगी मिळाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय ...
कुरखेडा तालुक्यात ग्रुप ऑफ ग्रामसभा तयार करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत मोहफूल, तेंदू यासह अन्य वनोपज गोळा करण्याचे काम नागरिकांकडून केले जाते. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालते. यावर्षी लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला. ...
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा रोपवाटिकेत २०१९ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप निर्मिती करण्यात आली. राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत १ लाख ९९ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १५ महिलांनी १५ ते २० फेब्रुवारी २०१९ ...
ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शासनातर्फे सोमवारपासून टीव्हीवर प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. त्यासाठी ‘टिलीमिली’ ही खास मालिका सुरू होत आहे. त्याबाबत पोरांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीने असा पुढाकार घेत गावात चक्क फलकही लावले ...
तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे त्यांचे रोवणीचे काम सुरु आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन नाही किंवा वरथेंबी जमीन आहे त्या शेतकºयांच्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत पावसाचे पाणीच साचले नाही. असे शेतकरी आपण केव्हा रोवणी करु अशा आशेत अस ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...