स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प ...
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना ...
वरठी येथील आठवडी बाजार गावाच्या मध्यभागी भरतो. बाजाराच्या चारही बाजूला दाट लोकवस्ती आहे. मोहाडी तालुक्यातील सर्वाधिक मोठा आठवडी बाजार म्हणून वरठी प्रचलित आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकाचा थेट व्यावसायिक सबंध वरठी गावाशी असल्याने बाजारात गर्दी ...
आज नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण सापाची पूजा करतात. मात्र ...
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पेंच कालव्याचे पाणी परिसरात मिळत नाही. जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने उन्हाळ्यात जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ठाणा, परसोडी, शहापूर, नांदोरा, खरबी, निहारवानी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती को ...
प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका ...
सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरा ...
मार्च हा सर्वच शासकीय कार्यालयांकरिता आर्थिक ताळेबंदीचा महत्त्वपूर्ण महिना असतो. या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे उशिरापर्यंत कामकाज चालते. सर्वत्र ताळेबंदीची धावपळ दिसून येते. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देश ...
नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उग ...
पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, ...