शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा फक्त 132 वर्षे

By admin | Updated: July 10, 2014 01:23 IST

भारतात 65 टक्के ऊज्रेची गरज कोळशाद्वारे पुरविली जाते. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन सुरू आहे.

पंढरीनाथ गवळी - भुसावळ 
भारतात 65 टक्के ऊज्रेची गरज कोळशाद्वारे पुरविली जाते. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन सुरू आहे.  उपलब्ध कोळसा खाणी 132 वर्षार्पयतच सुरू राहतील. त्यानंतर कोळसा संपलेला असेल. यासाठी जगाला ऊज्रेच्या पर्यायासाठी दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे. 
     देशात  एकूण दोन लाख 3क् हजार मेगाव्ॉट वीजनिर्मितीचे प्रकल्प आहेत.  त्यासाठी कोळसा खाणीतून उत्खनन सुरू आहे. उत्खननाचा हा दर पाहता ऊर्जानिर्मितीसाठी लागणारा कोळसा केवळ 132 वर्षे पुरेल इतकाच असल्याची माहिती आहे. 
भारतातील कोळसा भारतात प. बंगाल, ओरिसा, बिहार आणि झारखंड, आंध्र प्रदेश या प्रांतामध्ये कोळशाच्या खाणी आहेत. 
 229.251 जीडब्लू (23क् लाख मेगाव्ॉट) वीजनिर्मितीसाठी 35 लाख मे.टन कोळसा दर दिवशी लागतो. 
  ऊर्जा क्षेत्रतील तज्ज्ञांनुसार देशात वीजनिर्मितीतून जे उत्पन्न मिळते त्यातील 8क् टक्के पैसा कोळसा खरेदीवर खर्च होतो. त्यामुळे आपल्याकडे वीज वापर आणि ती पुरवण्यावर मर्यादा आहेत, अशा स्थितीत केंद्राकडून ग्राहकांना 5क् टक्के सबसीडी देणो ही बाब वीज क्षेत्रतील तज्ज्ञांच्या विचारक्षमतेच्या पलीकडची आहे. यापासून मिळते ऊर्जा : जगाची ऊज्रेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी नवीन उपाय शोधले जात आहेत. 
कोळसा, पाणी, सौर, गॅस 
आणि वारा (हवा) याद्वारे जगभर वीजनिर्मिती केली जाते. कोळशाद्वारे तब्बल 65 टक्के ऊज्रेची निर्मिती होऊन विजेची गरज भागविली जाते. अलीकडेच जपान सरकारने समुद्रातून फायर आइस शोधून काढले आहे. त्याचा वीजनिर्मितीसाठी पर्याय म्हणून वापर करण्याची त्यांची योजना आहे. असे झाल्यास कोळशाला पर्याय निर्माण होऊ शकेल, असे तज्ज्ञांना वाटते.