शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 4:07 PM

वाढती बेरोजगारी आणि त्यातच देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी युवकच्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी टीका केली. तर 'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता.

वाढती बेरोजगारी आणि त्यातच देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे  अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगारांना कामावरून काढण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मंगळवारी रस्तावर उतरले असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आंदोलन करत सरकराचा निषेध केला.

शिक्षक व पोलिस भरती झालीच पाहिजे. रिक्त असलेल्या जागा शासनाने भरल्याच पाहिजे, 'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडले होते. आज १५ आंदोलन करून सुद्धा या सरकाराला जाग येत नाही. तरुणांना रोजगार मिळत नाही, आहेत त्यांना कामावरून काढले जात आहे. मात्र असे असताना ही, हे सरकार काहीच करत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी यावेळी केला.