शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

गुड न्यूज! धरणे भरू लागली; राज्यात १० दिवसांत पाणी साठ्यात १८ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 7:55 AM

विदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे.

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहा दिवसांत मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ३,२६७ धरणांमधील पाणी साठा ३० वरून ४८ टक्के झाला आहे. ही वाढ तब्बल १८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचे दमदार आगमन झाले. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

मुंबई, कोकणात ५८ टक्के  मुंबई, कोकणात १० दिवसांत ४० वरून ५८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी ५६ टक्के साठा होता.

विदर्भात पावसाची प्रतीक्षाविदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे. विदर्भातील धरणे अजून सरासरी ५० टक्केही भरलेली नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रात दुप्पट साठा  पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असून १० दिवसांत जलसाठा ३० वरून ६४ टक्के झाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात १० टक्के वाढ उत्तर महाराष्ट्रातील धरणामध्ये १७ जुलैला असलेला २१ टक्के साठा आता सरासरी ३१ टक्के झाला आहे.   

मराठवाड्यात केवळ ३३ टक्के साठामराठवाड्यातील ९६४ धरणांत सरासरी केवळ ३३ टक्के साठा आहे. १० दिवसांपूर्वी तो २९ टक्के होता. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणी