शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

अकरावीच्या पहिल्या फेरीत ५२% प्रवेशनिश्चिती नियमित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 2:54 AM

६ विभागीय मंडळे; एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेशनिश्चिती. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार ५३ विद्यार्थी पात्र ठरले होते

मुंबई - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चितीची मुदत संपली असून आता प्रवेशाच्या नियमित फेरी दोनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामधील शून्य फेरी दरम्यान निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या २९ हजार ६८६ आहे, तर नियमित फेरीत १ लाख १६ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यातून आपले प्रवेश निश्चित केले. राज्यात नियमित फेरी १ साठी २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते. या फेरीत राज्यभरातून  अलॉट विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चित केले.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार५३ विद्यार्थी पात्र ठरले होतेआणि २ लाख २ हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट करण्यात आले होते.पहिल्या नियमित फेरीत प्रवेश अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २० हजार १६० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेशासाठी संमतीपत्र दाखल केले आहे तर १ लाख ६ हजार २७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केले.कोट्यांतर्गत १०,३१८ प्रवेशकोट्यांतर्गत प्रवेशाची राज्यातील विद्यार्थीसंख्या१० हजार ३१८ आहे. यामधील ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले.१३,२०८ जणांची प्रवेशाकडे पाठपहिल्या नियमित फेरीतील राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले असून १३ हजार २०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अलॉट होऊनही प्रवेश घेतले नाहीत. तब्बल ८१ हजार ९७५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रिपोर्टिंगच केले नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMumbaiमुंबई