शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

फडणवीस-ठाकरे वादामुळे राज्यातील सत्तेचे चित्र बदलले - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:46 AM

मुख्यमंत्रीपद वाटपाचा प्रस्ताव अमित शहांनी नाकारला

कोल्हापूर : राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे सत्तेचे चित्र बदलले, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.आठवले म्हणाले, की ठाकरे व फडणवीस या दोघांतील वाद फारच ताणल्यामुळे आपले सरकार येणार नाही याची मला जाणीव झाल्यानंतर मी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो. भाजपने तीन वर्षे मुख्यमंत्रिपद घ्यावे तर उर्वरित दोन वर्षे शिवसेनेला द्यावे, असा पर्याय मी त्यांना दिला. परंतु, फडणवीस यांनी अजित पवार व त्यांचे अनेक आमदार आपणाला पाठिंबा देणार असल्याचे शहा यांना अगोदरच सांगून ठेवले होते. त्यामुळे शहा यांनी माझा प्रस्ताव मानला नाही.मी आशावादी आहे. शिवसेनेला पुन्हा परत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तीन पक्षांचे सरकार आता सत्तेत आल्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होणार आहेत आणि त्यातूनच सरकार पडेल, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवले