शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

मीरा-भाईंदरमधील गावठणांतील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांना दुरुस्ती परवानगी साठी धोरण ठरवा - माजी उपमहापौरांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 5:10 PM

मीरारोड - मीरा भाईंदर हे १९ महसुली गावांनी शहर बनले असून ह्या गावातील गावठणात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना घरदुरुस्ती परवानगी साठी समिती नेमून धोरण ठरवा अशी मागणी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

मीरारोड - मीरा भाईंदर हे १९ महसुली गावांनी शहर बनले असून ह्या गावातील गावठणात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना घरदुरुस्ती परवानगी साठी समिती नेमून धोरण ठरवा अशी मागणी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आताचे मीरा भाईंदर शहर हे मूळच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या १९ महसुली गावांचे आहे .  जुन्या गावठणातील अनेक  घरे जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी अत्यावश्यक बनली आहे . परंतु भूमिपुत्रांना त्यांच्या राहत्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेत परवानगी मिळत नाही .  त्यासाठी अनेक अटी , कायदे - नियम दाखवले जातात . परवानगी मिळत नसल्याने नाईलाजाने भूमिपुत्रास त्याच्या घराची दुरुस्ती परवानगी शिवाय करून घ्यावी लागत आहे.

परवानगी शिवाय दुरुस्ती काम करताना पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही तथाकथित पत्रकार , माहिती अधिकार कार्यकर्ते तक्रारी करून जबरदस्ती वसुली करत आहे . जेणे करून स्थानिकांच्या घरांची दुरुस्ती कामे रखडून त्यांची अडवणूक केली जात असल्याचे वैती यांनी म्हटले आहे.

शहराच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने आता स्थानिक भूमिपुत्र मूठभर राहिले असून त्यांना इतरांसारखे दुसरीकडे गाव नाही .  त्यामुळे अश्या तक्रारी करणाऱ्यां कडे मालमत्तेचे वडिलोपार्जित हक्क , खरेदीखत , करारनामा , न्यायालयीन दावे असल्या खेरीज दखल घेऊ नये . गावठाणातील घरांच्या बांधकामां साठी समिती बनवून त्याचा अहवाल महासभेत ठेऊन धोरण निश्चित करावे अशी मागणी वैती यांनी केली आहे. 

 

 

 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर