शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेशासाठी गोंधळ विद्यार्थ्यांनी केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 21:27 IST

सलग दुसऱ्या दिवशीही आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 17 - सलग दुसऱ्या दिवशीही आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. शिल्लक राहिलेल्या १४८ जागासाठी अंतिम फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

मोठ्या संख्येने इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. बुधवारी विद्यार्थ्यांनी तोडफोड करून संताप व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शिल्लक राहिलेल्या १४८ जागांसाठी मंगळवारी आयटीआयमध्ये अंतिम फेरी घेण्यात आली. आयटीआय प्रशासनाने ठरलेल्या नियमानुसार पहिले येणाऱ्या २८० विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, गोंधळ निवळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

परिणामी प्रवेश प्रक्रिया खोळंबली. बुधवारी पुन्हा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. बुधवारी विद्यार्थ्यांना संचालनालयातर्फे एसएमएस मिळाले. त्यामुळे मंगळवारी निराश होऊन गेलेले विद्यार्थी परत आयटीआयमध्ये पोहचले. मात्र नोंदणीची प्रक्रिया मंगळवारीच बंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने, विद्यार्थी संतप्त झाले. त्यांच्याकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांना पाचारण केल्याने सर्व मुलांना कॅम्पसबाहेर काढण्यात आले. दिवसभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागला होता. १०६३ जागांसाठी आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. ४ राऊंड अतिशय सुरळीत पार पडले. शिल्लक १४८ जागांसाठी हा सर्व राडा झाला