शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वीज समस्या सोडविण्यासाठी समिती

By admin | Updated: June 11, 2015 01:14 IST

कृषी पंपांवर येणारा वीजभार, कृषी पंपांची थकबाकी, कृषी पंपांची तपासणी आणि थकीत वीजबिलांसह कृषी क्षेत्रातील उर्वरित वीज समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या

मुंबई : कृषी पंपांवर येणारा वीजभार, कृषी पंपांची थकबाकी, कृषी पंपांची तपासणी आणि थकीत वीजबिलांसह कृषी क्षेत्रातील उर्वरित वीज समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या वतीने नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे आणि विश्वास पाठक यांचा समावेश असून वीज समस्यांचा अभ्यास करत यावर ही समिती तोडगा काढणार आहे.महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नुकतेच झालेल्या बैठकीदरम्यान नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील वीज समस्यांमुळे ‘कृषी संजीवनी’ ही योजना सपशेल फोल ठरल्याचे संघटनेचे म्हणणे असून, नव्याने स्थापन झालेली समिती कृषी पंपांच्या तपासणीसह विजेचे लेखापरीक्षण त्रयस्थ पक्षाकडून करून घेणार आहे. शिवाय यात कृषी पंपांवरील भार आणि बचत यांचाही समावेश असणार आहे. कृषी क्षेत्रातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी समिती तपासणी, निरीक्षण आणि विश्लेषण अशा तीन पातळ्यांवर काम करेल. (प्रतिनिधी)