शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने साेडवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST

लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्युत रोहित्र बिघाडाच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे ...

लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्युत रोहित्र बिघाडाच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्युत रोहित्र ताततीने बदलणे, दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा या कामासाठी विलंब होत आहे, अशा तक्रारी विविध गावातील शेतकऱ्यांनी आ. धीरज देशमुख यांच्याकडे केल्या हाेत्या. दरम्यान, याची दखल घेत आ. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी साेडविण्याच्या सूचना केल्या आहेत. आ. देशमुख म्हणाले, आधी कोरोना आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकरीबांधव अडचणीत सापडले होते. या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला आहे. सिंचनाच्या दृष्टीने आगामी काळ महत्वाचा आहे. सध्याला शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र बिघाडाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे चित्र तातडीने बदलले गेले पाहिजे. यासाठी महावितरणचे आवश्यक ते संपर्क क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोचवावेत. शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कमीत कमी वेळेत करावी. शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी महावितरणने कायम तत्पर असावे, कामात दिरंगाई होऊ नये, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.