शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खत पुरवठ्यासाठी खरीप हंगामपूर्व बैठक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वत:चे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी ...

गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वत:चे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी उगवणक्षमता अत्यंत कमी असलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यावर्षी शेतकऱ्यांना उगवणक्षमता असलेले योग्य दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे व मागणीप्रमाणे खते पुरवठा करून देण्यासाठी आणि बियाणे व खतांची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी पेरणीपूर्व नियोजन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी तसेच राज्यस्तरावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी नोंदविणे व नियोजन करण्यासाठी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करणे आवश्यक आहे, असेही आ. पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.