शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपाचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:18 IST

अहमदपूर : तालुक्यातील मौजे तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी मंत्री विनायकराव पाटील ...

अहमदपूर : तालुक्यातील मौजे तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी महावितरणकडे केली आहे.

तालुक्यातील तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकरी शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणार होते. यावेळी या शेतकऱ्यांची माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक संकट ओढवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहून विनायकराव पाटील यांनी अहमदपूर येथील महावितरणच्या कार्यालयाला भेट देत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता मठपती यांनी या सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुढील १० ते १५ दिवसांच्या आत सुरळीत करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी अमित रेड्डी, गोविंद गिरी, शेतकरी रामचंद्र पेड, राजू पाटील, भगवान पाटील, माधव माने, संभाजी माने, भारती, मारोती पेड, गोविंद देवकते, हणमंत पेड, संभाजी माने, धोंडिबा देवकते, गोविंद पेड, तुकाराम गंगथडे, आदी उपस्थित होते.