शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलात खेळाडू सरावात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

प्रकाश नगरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था लातूर : बार्शी रोडवरील प्रकाश नगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांच्या ...

प्रकाश नगरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

लातूर : बार्शी रोडवरील प्रकाश नगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांच्या पावसाने रस्त्यावर खड्डे असल्याने पाणी साचले आहे. वाहनधारकांनाही यासाठी कसरत करावी लागत आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. कमीत कमी यावर मुरूम टाकून रस्ता स्वच्छ करावा, अशी मागणी प्रकाश नगरातील नागरिकांनी केली आहे.

शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी

लातूर : शहरातील अनेक मुख्य चौकात गुरुवारी सकाळ-सायंकाळच्या वेळेत वाहतुकीची कोंडी दिसून आली. शहरातील शिवाजी चौक, पीव्हीआर चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, गंजगोलाई, नंदी स्टॉप या भागात गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती. अनेकवेळ वाहनधारकांना या कोंडीमुळे ताटकळत उभारावे लागले. वाहतुकीची कोंडी कमी करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

सिकंदरपूर येथे लसीकरणास प्रतिसाद

लातूर : खोपेगाव उपकेंद्रामार्फत सिकंदरपूर येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. माझे गाव-माझी जबाबदारी या संकल्पनेतून १८ वर्षांवरील युवक व नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कदम, वर्षाराणी आजळे, डॉ. प्रताप इगे, टी.डी. चेरले, डॉ. चंद्रशेखर जाधव, माधव गंभिरे, पिराजी ईटकर, आर.एम. चलमले, उद्धव पाटील, सुरेश ईटकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

सेवानिवृत्तीबद्दल यशवंत कांबळे यांचा सत्कार

लातूर : आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक यशवंत कोंडिबा कांबळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशवंत कांबळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

दोन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यात समाधान

लातूर : शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शहरासह बाभळगाव, शिवणी, भुसणी, हरंगुळ, जेवळी यासह अन्य परिसरात पाऊस पडल्याने पिके तरारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे.