शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात आढळले ७६९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. २० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर, २५ रुग्ण ...

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. २० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर, २५ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, १९१ रुग्ण मध्यम परंतु ऑक्सिजनवर आहेत. ३०९ रुग्ण मध्यम परंतु, विनाऑक्सिजनवर आहेत. सौम्य लक्षणाचे ४७३९ रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्हिटी वाढली असून, प्रयोगशाळेतील चाचणीची पॉझिटिव्हिटी रेट २९.२ टक्के, तर रॅपिड ॲण्टिजेन टेस्टची पॉझिटिव्हिटी १८.६ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १० लाख २४३ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या असून, या चाचण्यांतून ३४ हजार २२१ बाधित आढळले आहेत.

४१८ रुग्णांना शुक्रवारी मिळाली सुटी

प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर ४१८ जणांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ३७५ जणांचा समावेश असून, एक हजार मुलामुलींच्या वसतिगृहातील २३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड कोविड केअर सेंटर १०, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर येथील ५ आणि खाजगी रुग्णालयातील ४ अशा एकूण ४१८ जणांनी कोरोनावर मात केली.

रिकव्हरी रेट ८२.३४ टक्के

३४ हजार २२१ पैकी २८ हजार १७८ रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण ८२.३४ टक्के आहे. रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी २५४ दिवसांवर असून, मृत्यूचे प्रमाण २.३ टक्के आहे. मार्च महिन्यात ८०५६ रुग्ण आढळले होते. तर, या महिन्यात एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. १ मार्चपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा.