शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण, भर उन्हात भटकंती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST

जळकोटात महामार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, शहरातील जलवाहिनी काही ठिकाणी फुटली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरात ...

जळकोटात महामार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, शहरातील जलवाहिनी काही ठिकाणी फुटली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. शहराला माळहिप्परगा प्रकल्पातून, शहरातील दोन विहिरी आणि ढोरसांगवी साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो. सध्या माळहिप्परगा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. केवळ नियोजन नसल्याने आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.

शहरात यापूर्वी केलेली जलवाहिनी काही ठिकाणी कुचकामी ठरत आहे. नवीन जलवाहिनीसाठी सर्व्हे करण्यात यावा आणि संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी. माळहिप्परगा प्रकल्पानजीक एक्स्प्रेस फिडर बसून २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

जलवाहिनीची दुरुस्ती सुरू...

जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येऊन शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी उज्ज्वला शिंदे यांनी सांगितले.