शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अजनीत कृत्रिम पाणीटंचाई, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST

तालुक्यातील अजनी (बु.) येथे पाणीपुरवठा योजना सुरू असून, गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, प्रभाग क्र. २ मधील ...

तालुक्यातील अजनी (बु.) येथे पाणीपुरवठा योजना सुरू असून, गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, प्रभाग क्र. २ मधील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला महिनाभरापासून गळती लागली आहे. परंतु, त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने प्रभाग क्र. २ मध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. विंधन विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. कोरोनाच्या संकटात संसर्गाची भीती नाकारता येत नाही. प्रभाग क्र. २ मधील नागरिकांनी ग्रामपंचायतीस निवेदन देऊन तत्काळ जल योजनेची गळती बंद करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर नारायण सूर्यवंशी, अशोक चात्रे, सूर्यकांत पांचाळ, विश्वंभर शिंदे, गोविंद ठाकूर, मारोती ठाकूर, केशव मादलापुरे, दिलीप चात्रे, बळवंत मादलापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होईल... अजनी (बु.) चे ग्रामसेवक सुनील कांबळे म्हणाले, नवीन जलवाहिनी टाकताना जुनी पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.