'कुपोषणरहित महाराष्ट्र' हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम यशस्वी ठरत असून राज्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली असून जागतिक पातळीवर याचे कौतुक होत आहे. ...
४ जुलैच्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीनं खडबडून जागंच केलं. ‘ कॉलेजात तुम्ही करता काय?’ हा प्रश्न वाचला आणि कॉलेजचे दिवस आठवले. प्रा. वृंदा भार्गवे यांच्या लेखानं तर डोळ्यात अंजनच घातलं. खरंच, काय केलं आपण कॉलेजच्या पाच वर्षांत? ...