तालुक्यात मागील एक महिन्यांपासून पाऊस नसल्याने दुष्काळजन्य स्थिती असल्याने धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर ...
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महायुतीकडे ३८ जागांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागांवर संघटनेने दावा केला ...
टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये सरकारच्या घोषणा हवेतच विरली आहे. मागील जुलै महिन्यात राज्य सरकारने विधानसभेत एसटीला टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती. ...
अहमदनगर: आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या़ खासदार व आमदारांचे स्वतंत्र खाते तयार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ ...
पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके आॅक्सीजनवर असताना शेतातील कृषिपंप बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत होता. मंगळवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांनी ...
संत्रा बागांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे प्रमाण कमी झाल्याने आणि पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भिस्त मृगबहारावर होती. ...
रामापूर-बेलज येथे गेल्या सहा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. अंकुर फुटलेली पिके होरपळू लागल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता ...