विद्युत पुरवठा नियमित सुरू राहावा, वीज समस्या कायमस्वरूपी सुटाव्या, यासाठी आंदोलने करून मोर्चे काढून, कार्यालयाची तोडफोड करूनही येथे कार्यरत अभियंत्यांना जाग येत नाही. ...
नव्या केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि निसर्गाचा लहरीपणा, यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. नेहमीच नव्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन निराशमय झाले आहे. ...
ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी ...
तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही. ...
रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे धनोडा येथील पैनगंगेचा पूला धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रकाशित होताच बांधकाम आणि महसूल विभागात ...
तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालयात रात्री ८ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला येथीलच परिचारिकेने नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. रुग्णालयात ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक हजार कोटी रुपये कर्ज थकीत असून यातील ४२५ कोटी रुपये बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेचा एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) २६.५१ टक्क्यांवर ...
स्थानिक वीज वितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कंत्राटदाराकडून घरगुती व कृषीपंप जोडणीकरिता लूट सुरू आहे. याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे अनेक घटनांवरून उघड झाले आहे. ...