लातूर : दोन वर्षांपासून राज्य शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे़ दर महिन्याच्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन घेतला जातो़ ...
जालना : ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कामांवर भर दिला पाहिजे. जनतेला दैनंदिन सुविधा देण्याबरोबरच विविध विकास कामेही केली पाहिजे. ...
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ...
सोमनाथ खताळ , बीड मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, आॅनलाईन अर्जप्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याने ...