शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाजीच आवश्यक : डाॅ बाचुळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST

तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे ...

तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डाॅ. बाचूळकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर होते. यावेळी शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे उत्पादन वाढविले तर त्याचे मार्केटिंग करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे गरजेचे आहे. राधानगरीच्या जैवविविधतेला देशामध्ये वेगळी ओळख असून आपण सर्वांनी चायनीजची दुकाने बंद करून रानभाज्यांच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करावेत, असे आम. आबिटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हणाले.

या रानभाजी मोहत्सवामध्ये तालुक्यातील महिला बचतगट आणि शेतकरी महिलांनी पन्नासहून अधिक रानभाज्याचे पदार्थ आणि रानभाज्याचे प्रदर्शन मांडले होते. यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी प्रत्येक जैवविविधतेची माहिती देत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे अधिक महत्त्व असल्याचे सांगितले. निलगिरी व अष्टमबाभुळ या परदेशी वृक्षापेक्षा देशी वृक्ष जगले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे शेवटी डाॅ. बाचूळकर यांनी आवाहन केले.

यावेळी पंचायत समिती सभापती सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.