शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कथाकथनातून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रत्यय संस्थेच्यावतीने रविवारी सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ‘इडा पीडा टळो’ हा शेतकरी आंदोलनावरील ऑनलाईन कार्यक्रम झाला. ज्येष्ठ ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रत्यय संस्थेच्यावतीने रविवारी सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ‘इडा पीडा टळो’ हा शेतकरी आंदोलनावरील ऑनलाईन कार्यक्रम झाला. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या कथेचे अभिवाचन व गाण्यांचे सादरीकरण करीत दिल्लीतील आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिला.

अन्नदाता शेतकरी देशाच्या राजधानीचे दार ठोठावत त्याचे गाऱ्हाण सांगायला उभा आहे. त्यांना आत घेऊन त्याला पाणी आणि गुळाचा खडा देण्याऐवजी हे सरकार या धरतीच्या लेकरांवर थंडगार पाण्याचे फवारे मारत आहे. तो आत येऊ नये म्हणून रस्ते खणून ठेवत आहे. रस्त्यांवर खिळे ठोकून प्रचंड मोठाली बॅरिकेड्स उभे करीत आहे. ‘इडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो’ असे म्हणणारी आपली संस्कृती, पण हे सरकार या बळीलाच गाडायला निघाले आहे. मंडळी, जागे होऊया, आपल्या भविष्यासाठी, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी, अन्नदात्याच्या अस्तित्वासाठी जागे होऊया!, असा संदेश या कार्यक्रमातून संयोजकांनी दिला.

यावेळी आदित्य खेबुडकर, नीरज नारकर, संजय पाटील, आसावरी नागवेकर, रसिया पडळकर, स्वरा कलश, रणजित कांबळे या कलाकारांनी कथांचे सादरीकरण केले. नामदेव हसुरकर, गौतम कांबळे यांची त्यांना साथ मिळाली. रंगमंच व्यवस्था व चलचित्रण सुहास लकडे, संदेश सामंत, दीपिका पुरी यांनी केले. सिद्धी मिरजे, शेखर गुरव यांनी संकलन, तर निखिल कुलकर्णी यांनी कला रचना केली.