शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम योजना राबविणार

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

दीपक केसरकर : बोरवडे येथील कार्यक्रमात प्रतिपादन

बोरवडे : शहरी (स्मार्ट सिटी) भागाप्रमाणे स्मार्ट ग्राम बनविण्याचा संकल्प शासनाने केला आहे. माळीण गावाला सावरण्यासाठी माळीण गावाचे पुनर्वसन होत आहे. राज्यातील पहिले स्मार्ट ग्राम म्हणून माळीण गावाची ओळख निर्माण करण्याचा शासनाचा विचार आहे. नुकतीच या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, त्या ठिकाणी सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन, पर्यावरणाचे रक्षण करून चांगल्या दर्जाची घरे बांधण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.बोरवडे (ता. कागल) येथे कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी अमरीश घाटगे यांची निवड झाल्याबद्दल व ग्रामपंचाय्त सदस्य बालाजी फराकटे यांचा सामाजिक कार्याबद्दल मंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‘बिद्री’चे संचालक राजेखान जमादार, कागलचे सभापती श्रीकांत लोहार, आनंदराव साठे, दिनकर साठे, जोतिराम साठे, संतोष ढवण, संभाजी फराकटे, शहाजी बलुगडे, सुनील वारके, सूरज फराकटे, प्रवीण साठे, विकास डाफळे, शिवराज फराकटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पांडुरंग खाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)