शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Kolhapur- रत्नागिरी-नागपूर महामार्ग भूसंपादन; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; राजू शेट्टींनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:23 IST

मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस

कोल्हापूर: रत्नागिरी - नागपूर महामार्ग भुसंपादनास विरोध करणा-या शेतक-यांना हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात शेतकऱ्याची भेट घेत सरकारला इशारा दिला. राज्य सरकारने बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर देवू. तसेच ६ तारखेच्या दौ-यावेळी मुख्यमंत्र्यांना स्वाभिमानी स्टाईलने जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी भुसंपादन केले जात आहे. चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे. मोबदला दिल्याशिवाय शेतकरी मोजणी करू न देण्यावर ठाम आहेत. तरी शेतक-यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने भुसंपादन सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आज, शुक्रवारी हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली.यानंतर राजू शेट्टी यांनी थेट पोलिस ठाणे गाठत शेतक-यांची भेट घेतली. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. शेतक-यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार असल्याचा इशाराही दिला. राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतक-यांचा निर्णय घेण्यास यांना वेळ नसल्याचा आरोपही यावेळी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरFarmerशेतकरीagitationआंदोलनPoliceपोलिसRaju Shettyराजू शेट्टी