शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे : प्रमोद जठार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:22 PM

Pramod Jathar Sindhudurgnews- राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

ठळक मुद्देठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे प्रमोद जठार यांची टीका

कणकवली : राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील लोकांना काही तरी चांगले घडेल असे वाटत होते. लोकांना वाटले रांज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लावणारी ही शिवसेना आहे. मात्र, ही तर मुघलांपेक्षा वाईट औरंगीसेना झाली आहे .रयतेच्या काडीलाही हात लावू नका असे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवसेनेच्या बाबतीत हवेत विरुन गेली आहे.ठाकरे सरकारातील मंत्र्यांचे कारनामे पाहिले तर मान शरमेने खाली जाते. मुख्यमंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याच्या वचनानाम्यातील शिवशाहीतील वाघोबाचा पेशवाईतील राघोबा झाला आहे . असे म्हणावेसे वाटते. रामशास्त्री बाणा दाखवून इतिहास घडविण्याची संधी या गब्रु सरकारने गमावली आहे, असेही प्रमोद जठार यांनी या म्हटले आहे. 

 

 

 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार