शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

महाविद्यालयं सुरू होणार का?, मंत्री उदय सामंत म्हणाले परिस्थिती पाहून निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 7:00 PM

uday samant on colleges opening decision: महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होणार? यावर भाष्य करताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होणार? यावर भाष्य करताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. "वाढत्या कोरोनाचा परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांवर होऊ नये, याच दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत", असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (decision on colleges be taken based on covid situation)

राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्याबाबत येत्या काळातील परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. त्यासोबतच राज्यात कोरोनाची दुसरी नाट येऊ नये यासाठी जे करावं लागेल ते सर्व राज्य सरकार करेल, असा दावाही उदय सामंत यांनी यावेळी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ नये यासाठीच राज्यात कोरोना वाढत आहे, अशा भाजपच्या टीकेलाही उदय सामंत यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. "अधिवेशन होऊ नये म्हणून राज्यात कोरोना वाढतोय असं विधान करणाऱ्यांबाबत आता काय बोलायचं? मग गुजरात आणि मध्य प्रदेशातही अधिवेशन होऊ नये म्हणून कोरोना वाढतोय का?", असा खोचक सवाल उदय सामंत यांनी यावेळी उपस्थित केला. 

महाविद्यालयात स्वराज्य रक्षक दिन साजरा करणारज्या राजाने आपल्या कारभाराने देशाला दिशा दिली त्या राजाचे कर्तृत्व नव्या पिढीसमोर जावे यासाठी महाविद्यालय पातळीवर स्वराज्य रक्षक दिन साजरा केला जाणार, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. यासाठीचं परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस