शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ऋण समाधान कर्जमुक्ती योजनेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारतीय स्टेट बँकेच्या ऋण समाधान कर्जमुक्ती योजना प्रसार होण्यापूर्वी बंद होणार आहे. बँकेच्या या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भारतीय स्टेट बँकेच्या ऋण समाधान कर्जमुक्ती योजना प्रसार होण्यापूर्वी बंद होणार आहे. बँकेच्या या निर्णयाने लाखो शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार आहेत.

स्टेट बँकेच्या ऋण समाधान योजनेत जानेवारी २०२१ पूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या कर्जदारांना ९० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. कृषी, व्यवसाय, आदींसाठी काढलेल्या कर्जास ही योजना लागू आहे. मार्च २०१६ पूर्वी कर्ज घेतलेले आणि ३१ मार्च २०१९ रोजी थकीत असलेल्या कर्ज खातेदारांना ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कर्जाची परतफेड करून ओटीएस योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे एकूण थकीत कर्जापैकी केवळ १० टक्के कर्ज भरले तर शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. ही योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारी असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तिचा प्रसार होणे गरजेचे होते. मात्र योजनेचा प्रसार होण्याअगोदरच ती बंद होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टेट बँकेने मुदत वाढविण्याबरोबरच मार्च २०१६ नंतरच्या कर्जाचाही विचार व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ऊस उत्पादकांना फटका

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक वर्ष हे १ जुलै ते ३० जून असते. त्यामुळे बँकेने ऋण समाधान योजनेसाठी १ जुलै २०१६ पूर्वी काढलेल्या आणि ३० जून २०१९ पूर्वी एनपीएत जाणारे खाते ग्राह्य धरावे, अशी मागणी होत आहे.