शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचे आवर्तन आता दहा दिवसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST

काळम्मावाडी धरणाच्या पूर्व बाजूला उजवा कालवा तर उत्तरेकडे डावा कालवा वाहतो. हे कालवे अनेक गावांना वरदायिनी ठरले आहेत. पिण्याच्या ...

काळम्मावाडी धरणाच्या पूर्व बाजूला उजवा कालवा तर उत्तरेकडे डावा कालवा वाहतो. हे कालवे अनेक गावांना वरदायिनी ठरले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई असणाऱ्या गावात आता बागायती शेती झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी कालव्याच्या पाण्यावर विसंबून आहेत. गेल्या तीन महिन्यात उन्हाची तीव्रता कमी होती. त्यामुळे १५ ते २२ दिवसाच्या अंतराने या कालव्यात पाण्याची आवर्तने दिली जात होती. गतवर्षी निढोरी आणि बिद्री कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले. त्यामुळे पाण्याची बचत होऊन शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यात मदत होत आहे. दरम्यान,या पाण्याच्या नियोजनामुळे हजारो एकरातील पिकांना वरदान लाभले आहे.

चौकट- पाणी साठा निम्म्यावर! काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता २५ टीएमसी इतकी आहे. यामध्ये सध्या १२.३१ टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक आहे.

‘कालव्याच्या दोन्ही बाजूच्या जमिनी हलक्या प्रतीच्या आहेत. मार्च ते मे अखेर उन्हाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कालव्याच्या आवर्तनातील कालावधी कमी करणार आहोत. -

भाग्यश्री परब

सहायक अभियंता, दुधगंगा पाटबंधारे

कॅप्शन- निढोरी उजवा कालवा असा म्हाकवे परिसरातून असा ओसंडून वाहत आहे.

छाया-दत्तात्रय पाटील