शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

रब्बी पीककर्जाचे २१.५२ टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:10 PM

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ ...

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपाचा लक्षांक ३६३ कोटी १९ लाख असताना १५ नोव्हेंबर अखेर केवळ ७८कोटी १७ लाख म्हणजेच २१.५२ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने जेमतेम २.६१ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगामातही यंदा उद्दीष्टाच्या केवळ २६.९८ ट्क्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वाटपासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. सन २०१९-२० साठी रब्बी कर्जवाटपाचे उद्दीष्ट ३६३ कोटी १९ लाख इतके होते. मात्र त्यापैकी ३ हजार ३८४ शेतकऱ्यांना ७८ कोटी १७ लाख ४९ हजार इतके म्हणजेच २१.५२ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने केवळ २४८ श्ेतकऱ्यांना ३ कोटी ५८ लाख म्हणजेच २.६१ टक्के, राष्टÑीयकृत बँकांनी १४२५ श्ेतकºयांना ४३ कोटी ६३ लाख म्हणजेच २५.९१ टक्के, ग्रामीण बँकांनी ७४ शेतकºयांना १ कोटी २७ लाख म्हणजेच ३७.३८ टक्के, खाजगी बँकांनी १६३७ श्ोतकºयांना २९ कोटी ६८ लाख म्हणजेच ५७.४७ टक्के कर्ज वाटप केले आहे.खरीपाचेही केवळ २७ टक्के कर्जवाटपखरीप हंगामातही जिल्ह्यात बँकांनी शेतकºयांना केवळ २६.९८ टक्केच पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात जिल्हा बँक ३२.०६ टक्के, राष्टÑीयकृत बँक २०.१५ टक्के, ग्रामीण बँक ३७.७७ टक्के, खाजगी बँकांनी ३६.३० टक्के खरीप पीककर्ज वाटप केले आहे. उद्दीष्ट २९३६ कोटी ८१ लाखांचे असताना केवळ ७९२ कोटी ४२ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव