शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST

या पत्राच्या उत्तरासह जिल्हाधिकारी हे स्थानिक आपत्ती निवारण केंद्राचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्याकडे या पत्रांचा तपशील एकत्रित करून पाठविण्यात ...

या पत्राच्या उत्तरासह जिल्हाधिकारी हे स्थानिक आपत्ती निवारण केंद्राचे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्याकडे या पत्रांचा तपशील एकत्रित करून पाठविण्यात येणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यावरच जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. काही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीदेखील ऑनलाइन वर्ग घेण्याचे काम केले आहे. परंतु इंटरनेट आणि ग्रामीण भागातील मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे ते संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने आता साधारणपणे मुलांमध्ये एक प्रकारची उदासीनता आली आहे. ती दूर करण्यासह त्यांच्यात पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी कोरोनाचे उच्चाटन महत्त्वाचे ठरणार आहे.

मानसिकेतत बदल आवश्यक

जोपर्यंत मुले शाळेतील मैदानावर अथवा वर्गात येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यातील उत्साह जागृत होत नाही. कोरोनामुळे ऑलनाइन वर्ग सुरू असले तरी त्यात पाहिजे ती एकाग्रता होत नाही. त्यातच एक ते दाेन तास शिक्षण झाल्यावर मुलांना कोरोना कारणाने घरात थांबावे लागते. त्यातून मोबाईलवर वेगवेगळे गेम खेळण्यातच मुलांचा वेळ जात असून, त्यातून मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड तयार होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.