शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

जालना जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:36 AM

जालना जिल्ह्यातील अनेक गावांनी रविवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेती कामांना वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक गावांनी रविवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेती कामांना वेग आला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले.शहागड, वाळकेश्वर, कुरण परिसरात पहाटे वादळ आल्याने मोठे नुकसान झाले. या वादळामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली, तर रस्त्यावरील हॉटेलवरील पत्रे उडाले. दरम्यान पहाटेच्या पावसामुळे शहागडसह परिसरातील सखल भागासह औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले होते.गोलापांगरीत पाऊसजालना तालुक्यातील गोलापांगरी परिसरात सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला.आष्टीत मध्यरात्री पाऊसआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे.यंदा वेळेवर मान्सूनचे आगमन झाल्याने मृग नक्षत्रामध्ये असाच पाऊस पडला यावर्षी खरिपाच्या पेरण्या जूनअखेरपर्यंत होतील.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती