शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

५० वर्ष जुन्या मातीच्या घराची भेंड्याची भिंत कोसळून आजी-नातीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 6:08 PM

परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळली

आष्टी (जालना ) : परतूर तालुक्यातील धामणगाव येथे एका ५० वर्ष जुन्या घराची मातीची भेंड्याची भिंत कोसळून त्याखाली दबलेल्या आजी आणि नातीचा करुण अंत झाला. प्रभावती अण्णा मठपती (५५), आदिती स्वामी (२) असे  मयतांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत अन्य सहाजण जखमी झाले आहेत. 

गावकऱ्यांनी शथीर्चे प्रयत्न करत मातीच्या ढिगाऱ्याखालून इतर सहा जणांना बाहेर काढले. अण्णा मठपती यांचे कुटुंब सोमवारी रात्री घरात झोपले असताना पाठीमागील मातीची भेंड्याची भिंत कोसळल्याने यात प्रभावती अण्णा मठपती व त्यांची नात आदिती नागेश स्वामी या दोघी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अण्णा मठपती त्यांच्या मुली रेखा नागेश कामठे, पुजा नागेश स्वामी, नातू शिवप्रसाद कामठे, पुजा हिचे छोटे बाळ व मठपती यांच्या सासू सुमनबाई पाडगावकर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनास्थळी मंडळ अधिकारी चाऊस व तलाठी इंगोले यांनी भेट देऊन पंचनामा केला.  या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHomeघर