शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही नागरिकांचे फिरणे थांबता थांबेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST

हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, काही जणांचे संचारबंदीतही फिरने थांबेना ...

हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, काही जणांचे संचारबंदीतही फिरने थांबेना झाले आहे. नगर परिषद व पोलीस पथकाने मंगळवारी रिक्षाचालक व विनामास्क फिरणाऱ्यांकडून ८ हजार ३०० रुपये वसूल केले.

४ मे रोजी शहरातील अष्टविनायक चौक, इंदिराचौक, जवाहररोड, गांधी चौक, अग्रसेन चौक, शिवाजीनगर आदी भागांत नगर परिषद व पोलीस विभागाने संयुक्त कारवाईस सकाळी १० वाजता सुरुवात केली. कारवाई दरम्यान १६ रिक्षाचालक हे जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून रिक्षा चालवित असल्याचे आढळून आले. काही रिक्षाचालकांनी तर मास्कही वापरला नव्हता. संचारबंदीत बाजारात किंवा इतर ठिकाणी फिरू नये, असे आदेश असतानाही काही जण बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसून आले. १६ रिक्षाचालकांकडून तीन हजार २००, तर विनामास्क फिरणाऱ्या १२ जणांकडून ४ हजार ८०० दंडापोटी वसूल करण्यात आले.

ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पंडितराव मस्के, नितीन पहिनकर, पोलीस कर्मचारी शेख शकील, पोलीस कर्मचारी होळकर यांनी केली.

संचारबंदीत फिरू नये

कोरोना महामारीमुळे संचारबंदी लागू केली आहे. विनामास्क व विनाकारण कोणीही गावात फिरू नये. दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.