शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

भारतात प्रदूषणाची स्थिती गंभीर, ५ वर्षेही जगू शकत नाहीत एक लाख लहान मुलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 10:25 IST

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे.

(Image Credit : Down To Earth)

जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसत आहे. अनेक जीवघेण्या आजारांचा धोका प्रदूषणामुळे होतो आहे. सीएसई(सेंटर ऑफ सायन्स अ‍ॅंन्ड एन्व्हायर्नमेंट) च्या एका रिपोर्टनुसार, देशात दरवर्षी १ लाख लहान मुलं प्रदूषित हवेमुळे पाच वर्षाच्या आतच जीव गमावत आहे. वायु प्रदूषणामुळे देशात ५ वयापेक्षा कमी वयाच्या दर १० हजार मुलांपैकी सरासरी ८ पेक्षा अधिक लहान मुलांचा मृत्यू होत आहे. मुलींमध्ये हे प्रमाण अधिक जास्त आहे. दरवर्षी दर १० हजार मुलींपैकी सरासरी ९ पेक्षा अधिक मुलींचा त्या पाच वर्षांच्या होण्याआधीच प्रदूषणामुळे मृत्यू होत आहे.

१५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचं लक्ष्य

(Image Credit : medscape.com)

पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्वसंध्येला स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायर्नमेंट -२०१९ चा रिपोर्ट जाहीर करण्यात आला. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतात होणाऱ्या एकूण व्यक्तींचा मृत्युमध्ये प्रदूषणामुळे १२ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो आहे. हेच कारण आहे की, २०२० पर्यंत भारतात १५ ते १६ मिलियन इ-व्हेइकल आणण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे.

या राज्यांमध्ये सर्वात जास्त जलप्रदूषण

(Image Credit : Livemint)

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ८६ वॉटर बॉडीज गंभीर प्रदूषणाच्या जाळ्यात आहेत. यातील सर्वात जास्त जलप्रदूषण कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये आहे. २०११ ते २०१८  दरम्यान या राज्यांमध्ये प्रदूषित इंडस्ट्रींची संख्या साधारण १३६ टक्क्यांनी वाढली आहे. २४ तास चालणारे पब्लिक हेल्थ सेंटरमध्ये ३५ टक्के कमतरता आली आहे. भारताची मोठी समस्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये २२ राज्यांमध्ये ७९ मोठी आंदोलने घाण पसरवणाऱ्या लॅंडफिल साइट आणि डंप यार्डबाबत झाले आहेत. 

शाळांमध्ये मुलांचं आरोग्य धोक्यात

(Image Credit : Development News)

अनेक सर्व्हेंमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, जगभरात दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी आहे. याच राजधानीतील शाळा अधिकच प्रदूषित आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून क्लीन एअर एशियाने शाळांमधील प्रदूषणावर अभ्यास केला. यात दिल्लीच्या भुवनेश्वर आणि नागपूरच्या शाळांचा समावेश करण्यात आला. टेरी स्कूल ऑफ अ‍ॅडव्हांस स्टडीजमध्ये आयोजित बीट एअर पलूशन वर्कशॉपमध्ये क्लीन एअर एशियाच्या प्रोजेक्ट अधिकारी प्रेरणा शर्मा यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये आम्ही हा रिसर्च केला होता. शाळांच्या आजूबाजूचं ट्रॅफिक प्रदूषण अधिक वाढवतं. काही शाळांमध्ये प्ले ग्राऊंड आणि बस पार्किंग जवळजवळ आहेत. अशात मुलं थेट प्रदूषणाच्या जाळ्यात येत आहेत. 

टॅग्स :Researchसंशोधनenvironmentवातावरणpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषण