डॉ. दयानिधी यांनी, जिल्ह्यातील प्रत्यके कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णाची नोंद जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेकडे असावी तसेच त्यांना वेळीच उपचार देण्याची गरज आहे. यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातून ही माहिती संकलीत करावी, असे सूचविले. तर प्रत्येक रूग्णाचा शोध घे ...
गाडीच्या डब्यांच्या पायऱ्यांच्या उंची एवढे फलाट असल्यास नागरिकांना सोयीचे राहते. मात्र येथील रेल्वे स्थानक तसे नाही. परिणामी डब्यांत चढणे व उतरणे कठीण झाले आहे. अनेक वेळा वृद्ध प्रवासी पडून स्वत:चा जीव गमावल्याचे प्रसंग झाले. कारण स्थानकाची उंची कमी ...
बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश ...
गेल्या एक वर्षापासून सदर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. डांबरीकरणाचा रस्ता उखडल्यावर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले. मुरुमाची दबाई करण्यात आली. पुन्हा मुरुम काही जागेवरुन काढून परत दबाई करण्यात आली. एकच काम वारंवार झाले व त्यामुळे सदर रस्ता बांधकाम ...
पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज २३ सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. ...
विशेष ग्रामसभेत दारुबंदीच्या विषयावर चर्चा करु न अवैध दारु विक्र ी बंदीचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला. घेतलेल्या ठरावानुसार दारुबंदी समितीच्या महिलांनी पोलिसांनी या परिसरातील अवैध दारु विक्री ७ दिवसात बंद करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इ ...
ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फ ...
जानाटोला ते कारंजा राज्य महामार्गावरील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या एक वर्षापासून सुरु असलेल्या रस्त्याच्या संथ बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे चिखलाच्या साम्राज्यमुळे ...
९ ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले.टप्याटप्याने आंदोलन तिव्र होत गेले. ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चर्चा केल्यामुळे त्या मागण्या मान्य करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हाभरातील ३२० ग्रामसेवकांचा सहभाग होता. ...