केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्लीमार्फत राज्यात लक्ष्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण रोखणे, शासकीय आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदार मातांना सर्व सोयी सुविधा देणे, त्यांच ...
महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. राजकारणात सुध्दा महिला सक्रीय असून त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री पदापासून अनेक महत्त्वपूर्ण पदांची जवाब ...
डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. ...
विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह सिंचनासह शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. हीच भूमिका भाजपची सुध्दा आहे. त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे प्रतिपादन भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल या ...
मंडळाच्यावतीने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात शारदा मातेची स्थापना करण्यात आली असून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून गावातील महिला व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या दारुड्या नवऱ्यापासून मुक्तता होऊन गाव व्यसन ...
विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील चावडी, हॉटेल आणि बसस्थानकातील कॉर्नरवर निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. देश विकासाच्या धोरणापासून ते ग्रामपातळीवरील विकास कामांचा उपहापोह या चर्चांमध्ये होत आहे. कोणता उमेदवार आपल्या गावाला न्याय देऊ शकेल, राष्टÑीय ...
शेवटच्या दिवसानंतर २४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गोंदिया, तिरोडा आणि आमगाव मतदारसंघात तिहेरी तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख राजकीय पक् ...
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून एकूण २४ उमेदवारांनी माघार घेतली. तर अर्जुनी मोरगाव वगळता गोंदिया, आमगाव आणि त ...
युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दि ...