माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगार नोंदणी केली जात आहे. यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामीण तर शहरासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी नगर परिषदेत काही व्यक्ती कामगारांना अर्ज भरून देण्याचे काम ...
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या नेतृत्त्वात शहरातील पाल चौक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.शासनाने आशा सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा ...
गोरेगाव-गोंदिया मार्गावरुन भाजप सरकारने अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. सदर यात्रा याच रस्त्यावरुन गोंदियावरुन गोरेगावला आली होती. महाजनादेश यात्रा येणार म्हणून कंत्राटदाराने सर्व खड्डे बुजविले नव्याने तयार करण्यात ...
जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनेवरून आमगाव तालुक्यातील ग्राम शिवणी येथील शेतकऱ्यांनी तणस व ८०० रूपये वाहतूक खर्च स्वखर्चातून गोळा केले होते. परंतु जिल्हा परिषदेने तणसाचा तो ट्रक भरल्यामुळे पाठवून दिला होता. परिणामी शिवणी येथील शेत ...
११ सप्टेंबरला चर्चेसाठी बोलाविले होते. त्यानुसार समन्वय समिती, सर्व प्रधान सचिव आणि वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनत्रुटी, शिक्षण, आरोग्य, लिपीक संव ...
पोलीस स्टेशन अंतर्गत उपशाखा अध्यक्षाकडून पोलीस स्टेशन निहाय पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी अध्यक्षानी जाणून घेतल्या. काही पोलीस स्टेशनकडून पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवास भत्यापासून वंचित ठेवले आहे. पोलीस पाटील भरती न झाल्याने अनेक पोलीस प ...
लेखाशिर्ष ३०५४ आदिवासी उपयोजना (शासनस्तर) अंतर्गत जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीच्या ८६ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात देवरी तालुक्यात २५, अर्जुनी मोरगाव २०, सडक अर्जुनी ३०, सालेकसा १० आणि गोरेगाव तालुक्यातील एका कामाचा समावेश आहे. ७ सप्टेंबरला जाह ...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून राहू नये. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हातामध्ये पैसा खेळता राहावा म्हणून दुग्ध व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. दुध, दुभत्या जनावरांची संख्या वाढवून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास आर्थिक विक ...
डॉ. दयानिधी यांनी, जिल्ह्यातील प्रत्यके कुष्ठरूग्ण व क्षयरूग्णाची नोंद जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेकडे असावी तसेच त्यांना वेळीच उपचार देण्याची गरज आहे. यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातून ही माहिती संकलीत करावी, असे सूचविले. तर प्रत्येक रूग्णाचा शोध घे ...
गाडीच्या डब्यांच्या पायऱ्यांच्या उंची एवढे फलाट असल्यास नागरिकांना सोयीचे राहते. मात्र येथील रेल्वे स्थानक तसे नाही. परिणामी डब्यांत चढणे व उतरणे कठीण झाले आहे. अनेक वेळा वृद्ध प्रवासी पडून स्वत:चा जीव गमावल्याचे प्रसंग झाले. कारण स्थानकाची उंची कमी ...