जिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धर ...
गोंदिया तालुक्याच्या आंभोरा येथील किरणकुमार व तुतेश्वरी बिसेन यांची धाकटी कन्या म्हणजे ईशा ही बिसेन कुटुंबियांची अभिमानाचा बिंदू आहे. जन्मली तेव्हा ती गोरीपान बाहुली सारखी दिसणारी. परंतु ईशामध्ये कोणते अपंगत्व असेल असे कुणीही विचार केला नव्हता. परंतु ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने यंदा ४ नोव्हेंबरपासून एकूण ९८ शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरूवात केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेनशनच्या एकूण ६४ केंद्रावर आत्तापर्यंत एकूण २ लाख ९० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आह ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माने म्हणाले, एच.आय.व्ही.एड्सचे प्रतिबंधनात्मक दृष्टिकोनातून जनतेमध्ये असलेले गैरसमज व उपाययोजना याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राद्वारे सर्व शासकीय रुग्णालयात एड्स बाधित ...
जिल्ह्यात छोटे मोठे असे एकूण ६२ रेती घाट असून दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागातर्फे या रेती घाटांचा लिलाव केला जातो. मागील वर्षीपासून रेतीघाटाच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे.६२ रेतीघाटांपैकी २५ रेती घाटांचा लिलाव केला जात असून त्यातून शासन ...
हा लक्षांक गाठण्याकरिता येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस एक निष्ठेने काम करुन नोव्हेंबर २००९ अखेरपर्यंत शासनाने दिलेले ९१ लाख रुपयांचे लक्षांक पूर्ण करुन अधिकचे १७ लाख म्हणजे एकूण एक कोटी आठ लाख रुपयांचा महसूल गोळा करुन शासनाला मदत केल ...
गोंदिया व भंडारा हे तलावांचे जिल्हे आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी ...
ग्रामीण भागातील अकुशल शेतकरी अथवा शेतमजुरास या योजनेद्वारे कुशल शेतकरी करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन शेती पुरक व्यवसाय आर्थिक दृष्ट्या कसे करता येईल, हे या प्रकल्पाचे मूळ उद्देश आहे. शेंद्रीय शेतीमाल ग्राहक विक्रेत्यांसाठी कसा लाभदायक ...
शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने जळाल्याची माहिती मिळताच आदार कोरोटे यांनी तालुका काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाला घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानीचा अहवाल मागविला. तसेच काँग्रेस पक्षाकडून पिडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता काही प्रयत्न करावे असे ...