वाहन चालकांच्या सुरक्षेततेसाठी शासनाने अनेक नियम घालून दिले असले तरी वाहतूक नियमांची पायमल्ली होण्याचे काम दररोजच होत आहे. या वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना आर्थिक दंड ही सोसावा लागतो. जिल्हा पोलिसांनी सन २०१९ या वर्षात ३१ हजार ११७ प ...
शासनाकडून एचआयव्ही तपासणी किटचा पुरवठा करण्यात आला. हा पुरवठा सर्वच रुग्णालयात करण्यात आला. या किटची कालबाह्यता २०१२१ पर्यंत आहे. कुठेच तक्रार नसल्याचे ऐकिवात आहे. ती किट निकृष्ट की चांगली असल्याची शहानिशा करण्यापूर्वीच खराब असण्याची शक्यता वर्तवून र ...
आंघोळ करण्यासाठी खोल पाण्यात गेल्याने दरवर्षी या ठिकाणी एक दोन जणांचा बुडून मृत्यू होतो. त्यामुळे या घटनांची यंदा पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथ ...
सर्व शिक्षा अभियानातून संपादणूक पातळी गाठण्याकरिता विशेष शैक्षणिक सहाय्य देण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याची जवाबदारी शिक्षण हक्क कायद्याने शिक्षण विभागावर बंधनकारक आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना बालरक्षक म्हणून ...
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारी रोजी हायड्रोसिल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ रु ग्णांनी नोंदणी केली. यापैकी ६ रुग्णांना इतर आजार असल्याने वगळण्यात आले. यात बाधित रुग्णाचा समावेश होता. परंतु त्याला एचआयव्हीमुळे नाही तर मधुमेह अ ...
वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ...
मागीलवर्षी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडल्याची घटना होती. तर आंध्रप्रदेशातील एका एटीएममध्ये एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँका ...
इंदिरा गांधी स्टेडियम येथे रविवारी (दि.१३) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ‘नगर एकत्रीकरण’ कार्यक्र मात ते बोलत होते. या वेळी मंचावर फेडरेशन ऑफ विदर्भ राईस इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, जिल्हा संघचालक लिलाराम बोपचे, नगर संघचालक मिलिंद अलोन ...
ज्या शेतकऱ्याकडे थोडीशी जमीन आहे तो सुद्धा आपल्या मुलाला डॉक्टर बनविण्याचा विचार करतो. आमच्या समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल. जोपर्यंत आदिवासी समाज शिक्षीत आणि संघटीत होणार नाही. तोपर्यंत समाजाचा सर्वांगिन विकास शक्य नाही. असे प्रतिपादन आ.सह ...
एखाद्या समाजातील विविध सदस्यांना वाईट वाटणारे वर्तन म्हणजे सामाजिक समस्या ही वेळ येऊच नये, म्हणून जागरुक असणे आवश्यक आहे. नजर, स्पर्श व उच्चार ज्ञात होणे महत्वाचे आहे. भादंवि ५०९, ३५४, ३७६ व सहकलम ४,६,८,१०,१२ हे महिला व बालकांना न्याय देण्यासाठी व गु ...