शहरातील नेहरू चौक येथे वाढीव पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे रविवारपासून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ...
तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने शेतकर्यांना धानाचे उत्पादन फारच कमी झाले. ...
तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे पूरक पाणी योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा योजनेंतर्गत २०१३-१४ साठी नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. ...