शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

त्या २८ गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देलोकमत्तच्या वृत्ताची दखल : विनोद अग्रवाल यांना विधानसभेत मांडला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावांसह गोंदिया तालुक्यातील २८ गावांना फटका बसला होता. त्यात गोंदिया तालुक्यातील एकूण ४३१४ शेतकऱ्यांचे १८२७ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ७५८ हेक्टरमधील पिकांचे अल्प प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र या शेतकऱ्यांना अद्यापही कसलाही मोबदला मिळाला नव्हता. लोकमतने हा मुद्दा लावून धरला होता. आ.विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत लोकमतमधील वृत्ताचे कात्रण दाखवून हा मुद्या लावून धरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.सन २०१७ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५०४ शेतकऱ्यांचे अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार २२१ अर्ज पात्र ठरले होते. ज्यात ७७ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. उर्वरित ७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून सुद्धा त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागले.या ७ हजार शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार की नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.मागील कर्जमाफीत अर्ज पात्र ठरून सुद्धा कर्जमाफी न मिळालेल्या शेतकºयांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत या योजनेचा लाभ देण्याची मागणी आ. अग्रवाल यांनी केली.गोदामांची व्यवस्था करायावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यांपैकी झाले असून धान विक्रसाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. मार्केटिंग फेडरेशन जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी करणार असून आत्तापर्यंत २६ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. मात्र मार्केटिंग फेडरेशनकडे ३ लाख क्विंटल धान साठवण करण्याची क्षमता आहे. परिणामी पंधरा पंधरा दिवस धानाची उचल होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उघड्यावरील धानाला पाऊस आणि गारपिटीचा सुध्दा फटका बसला. शासनाने धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था करावी अशी मागणी सभागृहात आ. विनोद अग्रवाल यांनी केली.सुधारित वीज बिलाचे वाटप कराजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वापरापेक्षा अतिरिक्त बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून शेतकºयांना विज बिलात दुरूस्ती करुन नवीन बिल वाटप करण्याची मागणी केली.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी