शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

४० गावे होणार सुजलाम सुफलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 01:11 IST

पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्राच्या कामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल.असे उद्गार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.११) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती गिरधारी हत्तीमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सरिता कापगते, शिला चव्हाण, उपसभापती राजेश कठाणे, सरपंच मोहनलाल बोरकर, पं.स.सदस्य गीता टेंभरे, माजी सभापती कविता रंगारी, पदमा परतेकी, कोयलारीचे सरपंच फुलन धुर्वे, पुतळीचे सरपंच गीता कापगते, माजी सरपंच कमला वैद्य, उपसरपंच वच्छला मरस्कोल्हे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ओंकार बारापात्रे, मुख्य अभियंता सुखदेव शेरकर व देवरीचे कार्यकारी अभियंता सुहास धामणकर उपस्थित होते.बडोले म्हणाले,शेंडा परिसरात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या बºयाच प्रमाणात आहे. या भागातील बहुतांश शेतकºयांकडे स्वत:च्या सिंचनाच्या सोई उपलब्ध आहेत. मात्र विद्युत दाब फारच कमी राहत असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो. याचा फटका शेतकºयांना बसत होता. या परिसरातील जनतेच्या विद्युत विषयीच्या तक्रारी निवेदन व वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत होत्या. याची दखल घेवून या समस्येचे निराकरण करण्यासाठी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकºयांच्या समस्या मांडल्या. यावर बावनकुळे यांनी या कामाला त्वरीत मंजुरी देवून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.त्याचेच फलीत म्हणून आज या गावात ३३ के.व्ही. चे विद्युत उपकेंद्र उभारण्यात येत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. शेरकर यांनी प्रास्ताविकातून येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपकेंद्रतंर्गत शेंडा, सालईटोला व डोंगरगाव असे तीन फिडर निघणार असून प्रत्येक फिडरची लांबी १५ कि.मी. असेल. याचा लाभ परिसरातील ४० गावांना मिळणार असून कमी विद्युत दाबाच्या समस्येतून सुटका मिळणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार अभियंता परिहार यांनी मानले. कार्यक्रमासाठी कनिष्ठ अभियंता एच.के. टेंभुर्णीकर, लाईनमन पी.एच.गिºहेपुंजे, एच.एम.भगत, एस.एस.हनवते, आर.डी.कुंभरे, जी.के.सहकुरे, एन.पी. जयस्वाल, निशांत मांदाडे, चेतन राऊत, रणजीत पातोडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेelectricityवीज