जागतिकीकरणानंतर खासगी क्षेत्रातही नाेकऱ्यांचे दालन उघडले खरे; परंतु कालांतराने अभियांत्रिकी व आयटी क्षेत्रामधील राेजगारावर कुऱ्हाड काेसळली. काेराेनामुळे काही कालावधीसाठी पदभरतीला ब्रेक लागला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ...
सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि म ...
इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येता ...
गडचिरोली पोलीस दल, बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर आदी विभागांच्या संयुक्त विद्यमाने या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. कृषी विज्ञान केंद्र व बीओआय आरसेटीअंतर्गत ३५ जणांना ...
अहेरी येथील मौजा मोदुमाडगू या गावातील एकाजणाकडे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची साठवणूक करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे छाप टाकत पोलिसांनी एका घरातून २ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत एकास ताब्यात घेतले. ...
भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे. ...
संकटकाळात मानसिक आधार ठरणारी सर्वच धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह भक्तमंडळींना घरी बसूनच मनोमन आपली भक्ती पूर्ण करावी लागली. काही दिवसांपूर्वी भाजपने यासाठी आंदोलनही केले. पण, कोरोनाला रोखण्यासाठी जोखीम पत्करणे योग्य नसल्य ...
वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज् ...
मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनी ...
दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत ...