सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल. ...
वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत. ...
गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी ...
क्षेत्रफळाच्या तुलनेत तालुक्यांची संख्या कमी आहे. अहेरी, सिरोंचा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचा विस्तार सुमारे १०० किमीचा आहे. १०० किमी अंतर कापून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तालुकास्थळी यावे लागते. जंगलाने व्याप्त या भागात वाहतुकीची साधने अत्यं ...
यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते. ...
लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण रु ग्णालयांमध्ये रुग्णालय अधीक्षकाची, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, पण कुपोषण व बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतू तरीही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आढळली. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१ ...
पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत ...
शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणु ...