ठाणेगावनजीक मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केली राहतात. रात्रीच्या सुमारास दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकाला बाजुचे काहीच दिसत नाही. अशा वेळी केवळ अंदाजाने वाहन चालवावे लागते. अशातच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून ...
अहेरी मतदार संघात ३ उमेदवारांचे नामांकन वेगवेगळ्या त्रुटींमुळे बाद ठरले. त्यामुळे या मतदार संघात १३ पैकी १० उमेदवार शिल्लक आहेत. गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात प्रत्येकी १७ उमेदवार रिंगणात कायम आहेत. ...
आजपर्यंत एकाही महिला उमेदवाराला आरमोरी विधानसभा क्षेत्रातून आमदार होण्याचा बहुमान मिळालेला नाही. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीतही आरमोरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी नामांकन दाखल केलेले नाही. ...
अहेरीतही शुक्रवारचा दिवस या निवडणुकीतील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक हॉट दिवस ठरला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा भाजपकडून माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन ...
कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले. ...
विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यात भाजपच्या तिकीटसाठी चढाओढ निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील वातावरण ढवळून निघाले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव य ...
गजबे यांचे नामांकन भरताना खासदार अशोक नेते, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम आणि धर्मरावबाबा शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल करणार आहेत. याशिवाय अनेक अपक्षही ना ...
प्रकल्पात संपूर्ण जमीन गेल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे दखल घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित द्यावा, अशी मागणी पोसक्का पागे, दानावती माडेम, सुशिला कोत्तापेल्ली, सांबय्या कोत्तापेल्ली, राजम अनुमुलबोईना यांच्यासह तेलंगणातील आशय्या अन ...
विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते ...
जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मि ...